Showing posts with label छत्रपती संभाजी महाराज. Show all posts
Showing posts with label छत्रपती संभाजी महाराज. Show all posts
मृत्यूंजय...
मृत्यूंजय अमावस्या
मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर !
फुटले स्वनेत्र,तुटले जरी जीभशीर !!
दुरदान्त दाहक ज्वलंत समाज व्हावा !
म्हणुनी उरात धरुया " शिवसिंहछावा !!
ज्या राजाच्या इतिहासाची पाने उलटताना आपल्या
अंगावर शहारे येतात,डोळे भरून येतात. अशा आपल्या
"शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज" यांचा
स्मृतिदिन निमित्ताने
#शंभूराजेंना_त्रिवार_त्रिवार_मानाचा_मुजरा
मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर !
फुटले स्वनेत्र,तुटले जरी जीभशीर !!
दुरदान्त दाहक ज्वलंत समाज व्हावा !
म्हणुनी उरात धरुया " शिवसिंहछावा !!
ज्या राजाच्या इतिहासाची पाने उलटताना आपल्या
अंगावर शहारे येतात,डोळे भरून येतात. अशा आपल्या
"शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज" यांचा
स्मृतिदिन निमित्ताने
#शंभूराजेंना_त्रिवार_त्रिवार_मानाचा_मुजरा
शंभूराजे बलिदान दिवस..!!
भीमा इंद्रायणी तिरी..
वढु तुळा संगमावारी..
मृत्युंजय संभाजी पाहून मृत्युही थिजला..
बाळ इथे निजला.. शिवाचा बाळ इथे निजला..
बाळ इथे निजला.. शिवाचा बाळ इथे निजला..
छत्रपति संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन
मृत्युंजय संभाजी पाहून मृत्युही थिजला..
बाळ इथे निजला.. शिवाचा बाळ इथे निजला..
बाळ इथे निजला.. शिवाचा बाळ इथे निजला..
छत्रपति संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन
छत्रपती संभाजी महाराज जयंती...!!
गेली माता जेव्हा
तो दोन वर्षाचा होता
.
नव्हते जेव्हा पिता
जगात तो २१ वर्षाचा
होता
.
.
वनातल्या वनराजासम
तो वादळाशी लढला
.
नेले जेव्हा मृत्यूने तो ३२
वर्षाचा होता
.
त्याला आई लहानपणी
सोडून गेली
पिता तरूणपणात सोडून
गेला
नातेवाईक विरोधात गेले
जवळचे संकटात सोडून गेले
.
तरीही तो लढला
.
.
त्याच्यावर विषप्रयोग
झाले
त्याची बदनामी झाली
.
.
तरीही तो लढला
.
.
दहा दिशांनी दहा संकटे
आली
कोणी उरला नाही
वाली
.
.
तरीही तो लढला
.
.
अस असताना ही त्याने
४ग्रंथ लिहिले
अनेक भाषा शिकला
ज्ञान मिळवले.
.
.
.
ज्याने मैत्री अशी केली
कि मिञाने
त्याच्यासाठी जीव
दिला
शञुत्व असे केले की वैरी
वेडा होउन मेला
त्याने कतृत्व असे केले कि
सुर्य चंद्र संपतील
हा सह्याद्रीचा सुर्य
तळपतच राहिल
.
.
कोण होता तो
.
नरवीर
शुरवीर
ज्ञानवीर
गुणवीर
.
.
तो होता
शिवाचा छावा
होता
.
.
वनातल्या वनराजासम
तो वादळाशी लढला
.
नेले जेव्हा मृत्यूने तो ३२
वर्षाचा होता
.
त्याला आई लहानपणी
सोडून गेली
पिता तरूणपणात सोडून
गेला
नातेवाईक विरोधात गेले
जवळचे संकटात सोडून गेले
.
तरीही तो लढला
.
.
त्याच्यावर विषप्रयोग
झाले
त्याची बदनामी झाली
.
.
तरीही तो लढला
.
.
दहा दिशांनी दहा संकटे
आली
कोणी उरला नाही
वाली
.
.
तरीही तो लढला
.
.
अस असताना ही त्याने
४ग्रंथ लिहिले
अनेक भाषा शिकला
ज्ञान मिळवले.
.
.
.
ज्याने मैत्री अशी केली
कि मिञाने
त्याच्यासाठी जीव
दिला
शञुत्व असे केले की वैरी
वेडा होउन मेला
त्याने कतृत्व असे केले कि
सुर्य चंद्र संपतील
हा सह्याद्रीचा सुर्य
तळपतच राहिल
.
.
कोण होता तो
.
नरवीर
शुरवीर
ज्ञानवीर
गुणवीर
.
.
तो होता
शिवाचा छावा
.वाघाचा छावा
. नरवीर
.बुधभूषणकार
.छत्रपती
संभाजीराजे ह्यांना
१४ मे जयंती दिनी विनम्र अभिवादन !!

Subscribe to:
Posts (Atom)
-
पराक्रम असा केला, सुलतानशाहि वाकली.. सह्याद्रीची शिखरंही, शिवरायांपुढ झुकली.. झुकल्या वाकल्या गर्विष्ट माना... या शिवदरबारी...!!! जय ...





